सेनापती बापट — senapati bapat in marathi

      सेनापती बापट यांचे पूर्ण नाव महादेव पांडुरंग बापट असे होते. सेनापती बापट यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला.

     सेनापती बापट यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात झाला. ते स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण व्यक्ती होते.  त्यांच्या वडिलांचे नाव महादेव व आईचे नाव गंगाबाई असे होते. 

     त्यांच्या बद्दल बोलतांना साने गुरुजी यांनी ” सेनापती मला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ गुरू रामदास व संत तुकाराम या त्रिमूर्ती सारखे दिसतात.” असे उदगार काढले.

      सेनापती बापट यांनी पारनेर येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले तसेच पुढील शिक्षणासाठी ते पुणे येथे गेले. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले होते. परंतु पुण्यात प्लेग ची साथ पसरल्यामुळे त्यांना पारनेर येथे वापस यावे लागले. 


     त्यांनी अहमदनगर येथील मावशी च्या घरी आपली मॅट्रिक परीक्षा पास केली तसेच 5 व्या स्थानी आल्यामुळे त्यांना जगन्नाथ सेठ यांची शिष्यवृत्ती मिळाली. 

     त्यांनी पुढील उच्च शिक्षणा साठी पुणे येथील डेक्कन कॉलेज मध्ये 3 जानेवारी 1900 मध्ये ऍडमिशन घेतले. साताऱ्याल नाना साहेब यांनी त्यांना आपल्या रूम मध्ये ठेवले होते. 


      पुढे त्यांना  मंगलदास नाथुभाई यांची शिष्यवृत्ती मिळाली ही शुष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते मेकॅनिकल इंजिनीरिंग साठी स्कॉटलंड ला गेले.

    स्कॉटलंड येथील queens रायफल क्लब मध्ये त्यांनी निशाणेबाजी शिकली. 

     पुढे त्यांचा संबंध  श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी आला. ज्यांनी लंडन मध्ये इंडियन हाऊस ची स्थापना केली होती. व ते वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्य करत होते. 

      शेफर्ड सभागृहात सेनापती बापट यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांची शिष्यवृत्ती मुंबई विद्यापीठाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली. इंडिया हाऊस मध्ये असताना बापट यांचा संपर्क वीर सावरकरा सोबत झाला. बापट यांना पेरीस बॉम्ब कौशल्य शिकण्यास पाठवण्यात आले.
  
      बॉम्ब बनवण्याच्या प्रकरणात इंग्रजा कडून बापट यांचा शोध घेण्यात येऊ लागला इंदौर मध्ये त्यांना पकडण्यात आले. पाच हजार जमानंत देऊन बापट वापस पारनेर ला आले व सामाजिक सेवा करू लागले. परंतु पुलीस व गुप्तचर त्यांच्यावर नजर ठेवून होते. 1 नोव्हेंबर 1914 मध्ये त्यांना पुत्र प्राप्त झाला या निमित्ताने त्यांनी हरीजना सोबत भोजन कार्यक्रम घडवून आणला. 


       4 ऑगस्ट 1920 मध्ये सेनापती बापट यांच्या पत्नी चा मृत्यू झाला. पत्नी च्या मृत्यू वेळी बापट मुंबईत होते ते कामगारांच्या बंद मध्ये सहभागी होते व त्यांचे नेतृत्व करत होते. 

     अंदमान मध्ये काळापाणी ची सजा भोगणाऱ्या क्रांतिकारी च्या सुटके साठी बापट यांनी  नारायण दामोदर सावरकर यांच्या सोबत हस्ताक्षर अभियान चालवले. तसेच त्यांनी राजबंदी मुक्त मंडळ ची स्थापना केली. मुळशी प्रकरणात 23 ऑक्टोबर 1923 ला बापट यांना तिसऱ्यादा सजा मिळाली. या नंतर येथून सुटल्यावर बापट यांनी रेल रोको आंदोलन केले त्यामुळे त्यांना सिद्ध प्रांताच्या हैदराबाद जेल मध्ये 7 वर्षांची सजा झाली. बापट हे जेल मध्ये असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. 

        येरवडा जेल मध्ये गांधीजिने अंशन सुरू केल्या नंतर इकडे बापट यांनी त्यांच्या समर्थन मध्ये अंशन सुरू केले. अंशन मध्ये स्वास्थ्य खराब झाल्या नंतर त्यांना बेळगाव ला पाठवण्यात आले. 23 जुलै 1937 ला त्यांची सुटका झाली त्या निमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी खूप मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. 



      सुभाष चंद्र बोस यांनी फारवर्ड ब्लॉक ची स्थापना केली तेव्हा सेनापती बापट यांना महाराष्ट्र शाखेचा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. 

      द्वितीय महायुद्धाच्या वेळी कोल्हापुरात कलम 144 लागू असताना बापट यांनी भाषण दिल्या मूळे त्यांना गिरफतदार करून कराड ला आणून सोडण्यात आले होते. 

 5 एप्रिल  1940 ला त्यांना मुंबई स्टेशन ला गिरफदार करण्यात आले व कल्याण ला सोडण्यात आले तसेच त्यांच्या मुंबई प्रवेशावर प्रतिबंध लावण्यात आला. तसेच त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले.

     नजरकैदेत ठेवण्यात आलेले असताना देखील त्यांनी  चौपाटी वर पोलीस कमिशनर स्मिथ च्या उपस्थितीत उर्दू मध्ये भाषण दिले. आणि या दरम्यान इंग्रजांचा पुतळा व युनियन जॅक देखील जाळला गेला. या मुळे सेनापती बापट यांना गिरफतदार करण्यात आले व नाशिक येथे ठेवण्यात आले. 20 मे 1944 रोजी बापट यांच्या मुलीचा मृत्यू झाला व त्यांच्या नातीन ची जिम्मेदारी देखील त्यांच्यावर आली. 

       मातृभूमी ची सेवा करण्याची शपथ सेनापती बापट यांनी 1902 मध्ये घेतली होती. स्वातंत्र्या च्या दिवसी 15 ऑगस्ट 1947 रोजी सेनापती बापट यांनी पुण्या मध्ये झेंडा फडकवला होता. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा मान त्यांना मिळाला. 

     28 नोव्हेंबर 1967 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्या बद्दल हु भूमी त्यांची सदैव आभारी राहील





     
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment