भारताचा भूगोल ठळक मुद्दे:– bharatacha bhugol marathi.

  • भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.
  • भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो. 
  • भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.
  • भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे. 
  • भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.
  • भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.
  • भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.
  • जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.
  • 21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.
  • जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.
  • के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.
  • कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळ च्या सीमेवार आहे.
  • भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.
  • देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.
  • भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.
  • भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.
  • लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.
  • चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.
  • देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे. 
  • भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील
  • राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.
  • भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.
  • भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.
  • भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.
  • भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.
  • देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.
  • देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.
  • देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.
  • सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.
भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे

  1. भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी—-शिरपूर , महाराष्ट्रा.
  2. भारतातील पाहिले इ टेम्पल —शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)
  3. भारतातील पाहिले खाजगी विमानतळ—कोची(केरळ)
  4. भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा–कोट्टायम(केरळ)
  5. भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय—-गाझियाबाद(उत्तरप्रदेश)
  6. भारतातील पाहिले बायोटेक शहर–लखनौ(उत्तरप्रदेश)
  7. भारतातील पाहिले इ कोर्ट—- — बिहार.
  8. भारतातील पाहिले इ पोस्ट——- पाटणा(बिहार)
  9. भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प–काकीनडा (आंध्र प्रदेश)
  10. भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग—पोसिंत्रा (गुजरात)
  11. भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र—कोलकाता (प. बंगाल)
  12. भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.
  13. भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.
भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्याना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे देण्यात आलं आहेत. ती खालीलप्रमाणे सांगता येतील.

  •       उत्तर भारतात दुपारी अतिउष्ण व कोरडे वारे दुपारी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्यांना लु असे म्हणून ओळखले जाते.
  • याच काळात ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये  वाहणाऱ्या उन्हाळी वाऱ्याना कालबैसाखी असे म्हणतात.
  • शेवटी या वार्यापासून केरळ व कानडा किनारपट्टी वर पडणाऱ्या पावसानं चेरी ब्लॉसम असे म्हणतात.
  • भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सुमारे 80 टक्के पाऊस मिळतो. 
सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग या विषयी आपण खालीलप्रमाणे बोलू शकतो.

  • एन एच 2, 6, 7 हे सर्वात जास्त राज्यातुन जाणारे महामार्ग आहेत. ते प्रत्यकी सहा राज्यातून जातात.
  • एन एच 2– हा दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून जातो.
  • एन एच 6 — हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून जातो.
  • एन एच 7 — उत्तरप्रदेश, मध्येप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून जातो.
भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील.

  • N H 7 — वाराणसी, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, कन्याकुमारी.
  • N H 6 — हाजीरा, नागपूर, रायपूर, कोलकाता.
  • N H 5 —बहरगोरा, भुवनेश्वर, विजयवाडा, चेन्नई.
  • N H 15–पठाणकोट, अमृतसर, बिकानेर, कंडला.
  • N H 2—- दिल्ली, आग्रा, कानपुर, बरही, कोलकत्ता.
  • N H 8—-दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई.
  • N H 17–पनवेल, मंगलोर, कोझिकोड, एटापल्ली.
  • N H 4 —ठाणे, पुणे, बंगलोर, चेन्नई.
  • N H 3 —आग्रा, इंदोर, नाशिक, मुंबई.
  • N H 31–बरही, पुणे, सिलिगुरी, अमिनगाव 


भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग व त्यांच्या ठिकाणावर असलेली शहरे.

  • दिल्ली — अमृतसर:– दिल्ली, अंबाला, जालंधर, अमृतसर.
  • जालंधर–श्रीनगर :–  जालंधर, पठाणकोट, जम्मू, बनिहाल.
  • कोलकत्ता–दिल्ली–अमृतसर:– कोलकत्ता, वाराणसी, अलाहाबाद, कानपुर, आग्रा, दिल्ली, अंबाला, अमृतसर.
  • मुंबई — आग्रा :–मुंबई, नाशिक, धुळे, इंदोर, ग्वाल्हेर, आग्रा.
  • मुंबई — मद्रास:– मुंबई, पुणे, हुबळी, बंगळूर, मद्रास.
  • मुंबई –कोलकत्ता:– मुंबइ, नाशिक, धुळे, नागपूर, रायपूर, संभाळपुर, कोलकत्ता.
  • वाराणसी — कन्याकुमारी:– वाराणसी, जबलपूर, नागपूर, हैद्राबाद, बंगळूर, सालेम, कन्याकुमारी.
  • दिल्ली–मुंबई:— दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, मुंबई.
  • पुणे–विजयवाडा:—पुणे, सोलापूर, हैद्राबाद, विजयवाडा.
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment